मैत्री
मैत्रीचं नातं रक्ताचं नसत पण हृदयापासून बनलेलं असतं. मैत्री ही सुख दुःखाच्या वेळेस साथ देणारी असते. मैत्री ही एकमेकांचा विश्वास असतो , मैत्री ही जीवनाचा आधार असतो . मैत्री ही कडू गोड भावनांचा सहवास असतो मैत्रीचं नातं जपायचं असतं, ते कधी विसरायचं नसतं. मैत्री कधीच तुटत नाही फक्त ती व्यक्ती जवळ न राहता दूर जाते पण ............. मैत्री मात्र कायम असते.