मैत्री

मैत्रीचं नातं रक्ताचं नसत पण
हृदयापासून बनलेलं असतं.

मैत्री ही सुख दुःखाच्या वेळेस साथ
देणारी असते.

मैत्री ही एकमेकांचा विश्वास असतो ,
मैत्री ही जीवनाचा आधार असतो .

मैत्री ही कडू गोड भावनांचा सहवास असतो

मैत्रीचं नातं जपायचं असतं,
ते कधी विसरायचं नसतं.
मैत्री कधीच तुटत नाही
फक्त ती व्यक्ती जवळ न राहता
दूर जाते पण .............
मैत्री मात्र कायम  असते.

Comments

Popular posts from this blog

जीवनात वाचनाचे महत्त्व

वृक्षतोड एक समस्या

आयुष्य जगण्याची  पद्धत