मैत्री
मैत्रीचं नातं रक्ताचं नसत पण
हृदयापासून बनलेलं असतं.
मैत्री ही सुख दुःखाच्या वेळेस साथ
देणारी असते.
मैत्री ही एकमेकांचा विश्वास असतो ,
मैत्री ही जीवनाचा आधार असतो .
मैत्री ही कडू गोड भावनांचा सहवास असतो
मैत्रीचं नातं जपायचं असतं,
ते कधी विसरायचं नसतं.
मैत्री कधीच तुटत नाही
फक्त ती व्यक्ती जवळ न राहता
दूर जाते पण .............
मैत्री मात्र कायम असते.
Comments
Post a Comment