Posts

Showing posts from October, 2019

शिवाजी महाराज

       छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो.महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वातअतुलनीय्,अद्वितीय्,अलौ...

पावसाच्या धारा

पावसाच्या धारा येती झरझरा झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा रस्त्याने ओहोळ जाती खळखळ जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ हर्षलासे फार नाचे वनीं मोर पानांतून हळूं पाहे डोक...

आरक्षण कोणाला द्यावे

         आरक्षण असावे की नसावे याबाबत वेगवेगळी मते आहेत. ज्या दीनदलित समाजाने वर्षानुवर्षे उच्चवर्णीयांकडून होणारी अवहेलना सहन केली, त्या वर्गाला घटनेने आरक्षण दिले. ...

जीवनात वाचनाचे महत्त्व

               वाचनाचे महत्व आपण आपल्या शालेय जीवनापासून ऐकत आलोय. प्रत्येकजण आपल्याला वाचन किती महत्वाच आहे हे सांगत असतो. परंतु आपण खरचं वाचन करतो का? वाचायला आवडते का? ...

जीवन खूप सुंदर आहे

जीवन इतके सुंदर आहे, अनुभव तुम्हास येत जाईल, प्रयत्न करायला विसरू नकात, मार्ग तुम्हाला सापडत जाईल. जीवन सुंदर आहे ते जगण्यासाठी आहे , जीवन सुंदर आहे ते जगून बघण्यासाठी आहे ...

वृक्षतोड एक समस्या

          फार पूर्वीच कळली आहे. म्हणूनच एका संस्कृत श्लोकात सांगितले आहे की, जे त्यागाच्या भावनेने स्वत: उन्हात उभे राहतात, पण इतरांना सावली देतात; ज्यांची फळे-फुलेही दुस...

लोक काय म्हणतील..........

तू हसतील तर ते जळतील तू रडलीस तर ते हसतील काही नवं केलं तर पाप म्हणतील जुन्यात अडकून राहिली तर श्राप म्हणतील...... गमावलं तर दरिद्री म्हणतील कमावलं तर माज म्हणतील पुढे निघाल...

आपत्ती आणि दक्षता

         भारत हा बहुसंख्य नैसर्गिक आपत्तीचा देश आहे वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनावृष्टी, अतिवृष्टी आणि पूर यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.बदलत्या पर्...