छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो.महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वातअतुलनीय्,अद्वितीय्,अलौ...
आरक्षण असावे की नसावे याबाबत वेगवेगळी मते आहेत. ज्या दीनदलित समाजाने वर्षानुवर्षे उच्चवर्णीयांकडून होणारी अवहेलना सहन केली, त्या वर्गाला घटनेने आरक्षण दिले. ...
वाचनाचे महत्व आपण आपल्या शालेय जीवनापासून ऐकत आलोय. प्रत्येकजण आपल्याला वाचन किती महत्वाच आहे हे सांगत असतो. परंतु आपण खरचं वाचन करतो का? वाचायला आवडते का? ...
जीवन इतके सुंदर आहे, अनुभव तुम्हास येत जाईल, प्रयत्न करायला विसरू नकात, मार्ग तुम्हाला सापडत जाईल. जीवन सुंदर आहे ते जगण्यासाठी आहे , जीवन सुंदर आहे ते जगून बघण्यासाठी आहे ...
फार पूर्वीच कळली आहे. म्हणूनच एका संस्कृत श्लोकात सांगितले आहे की, जे त्यागाच्या भावनेने स्वत: उन्हात उभे राहतात, पण इतरांना सावली देतात; ज्यांची फळे-फुलेही दुस...
तू हसतील तर ते जळतील तू रडलीस तर ते हसतील काही नवं केलं तर पाप म्हणतील जुन्यात अडकून राहिली तर श्राप म्हणतील...... गमावलं तर दरिद्री म्हणतील कमावलं तर माज म्हणतील पुढे निघाल...
भारत हा बहुसंख्य नैसर्गिक आपत्तीचा देश आहे वारंवार येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनावृष्टी, अतिवृष्टी आणि पूर यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.बदलत्या पर्...